Crop Insurance Maharashtra: महाराष्ट्र सरकारने ६४ लाख शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई दिली.
Crop Insurance Maharashtra: महाराष्ट्र राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांचे राबवणी करत आहे. त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे “पीक विमा” योजना. पीक विमा योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, पाऊस, किंवा इतर कारणांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी आहे. राज्य सरकारने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे ६४ लाख शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतीचे वाटप … Read more