Kharif crop insurance: राज्यातील रखडलेल्या पीक विमा भरपाईचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांना लवकरच २,३०८ कोटी रुपये मिळणार.
Kharif crop insurance: भारतामध्ये शेतकऱ्यांसाठी पीक विमा एक अत्यंत महत्वाची सुविधा आहे. जेव्हा शेतकऱ्यांना अनुकूल हवामानामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होतो, तेव्हा पीक विमा त्यांच्या आर्थिक सुरक्षेसाठी मदतीला येतो. महाराष्ट्र शासनाकडून खरीप हंगाम २०२४ साठी, शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळवण्यासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या विमा भरपाईचे २,३०८ कोटी रुपये विमा … Read more