PM Fasal Bima Yojana Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 12% व्याजासह मिळेल पीक विमा भरपाई!
PM Fasal Bima Yojana Update: भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकांचे संरक्षण महत्वाचे असते, आणि यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण दिले जाते. पण, एक समस्या मात्र अनेक शेतकऱ्यांच्या समोर कायम उभी राहते ती म्हणजे शेती मधील झालेल्या नुकसानीची पीक विमा भरपाई उशीराने … Read more