Mahila Samman Savings Certificate: जाणून घ्या; महिला सम्मान बचत योजना मार्च 2025 नंतर सुरू राहील का? काय असेल केंद्र सरकारचा निर्णय?

Mahila Samman Savings Certificate

Mahila Samman Savings Certificate: महिला सशक्तीकरण आणि वित्तीय स्वावलंबन हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे बनले आहेत, म्हणूनच भारत सरकारने महिलांसाठी विशेषत: महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे, ती म्हणजे महिला सम्मान बचत प्रमाणपत्र योजना (Mahila Samman Savings Certificate Scheme). या योजनेचा प्रारंभ 2023 मध्ये केंद्रीय बजेटद्वारे करण्यात आला. या लेखात, आपण … Read more

Post Office Insurance Plans: जाणून घ्या, पोष्ट ऑफिस जन सुरक्षा योजना; कठीण काळात आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी योजना.

Post Office Savings Account

Post Office Insurance Plans: आजकालच्या अनिश्चित काळात, आर्थिक सुरक्षा असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यावर अचानक संकट आलं, तर त्याचा सामना करणे सोपं नसतं. अशा परिस्थितीत, आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी एक चांगला आयुर्विमा आणि पेन्शन योजना असणं खूप महत्त्वाचं आहे. भारत सरकारने पोस्ट ऑफिस जन सुरक्षा योजनांद्वारे अशा प्रकारच्या सुलभ आणि … Read more

One Rupee Crop Insurance: एक रुपयांत पीक विमा योजना बंद होणार नाही; महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिला विश्वास.

One Rupee Crop Insurance

One Rupee Crop Insurance: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांची मेहनत अनेक वेळा अचानक येणाऱ्या नैसर्गिक संकटांमुळे वाया जात असते, ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत, एक रुपयांत पीक विमा योजना एक अत्यंत उपयुक्त आणि महत्वाची योजना ठरली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना, त्यांच्या पिकांचे … Read more

Cash at Home Regulations: जाणून घ्या; आयकर कायद्यानुसार आपल्या घरी किती रोख रक्कम ठेवता येते?

Cash at Home Regulations

Cash at Home Regulations: आधुनिक काळात जरी डिजिटल पेमेंट्स आणि ट्रांजेक्शन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असले तरी, अजूनही अनेक लोक विविध कारणांमुळे आपल्या घरी रोख रक्कम ठेवणे पसंत करतात. ही रक्कम कधी कधी तात्काळ गरजेसाठी गरजेची असू शकते, तर कधी आपल्या रकमेच्या सुरक्षेसाठी रक्कम घरी ठेवण्याची गरज भासू शकते. तथापि, या मध्ये कायदेशीर बाबी आणि … Read more

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आठवा वेतन आयोग; केंद्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

8th Pay Commission

8th Pay Commission: केंद्र सरकारने गुरुवारी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आणि सांगितले की, सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मान्यता दिली आहे, ज्यामुळे कर्मचार्यांच्या पगार आणि इतर … Read more

PM Kisan 19th Installment: पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार.

PM Kisan 19th Installment

PM Kisan 19th Installment: केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नुकतीच एका महत्वाच्या घोषणेमध्ये सांगितले की, पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या हप्त्याचे वितरण होणार असून, यामुळे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. केंद्र शासनाकडून देशाच्या विकासासाठीच्या योजनांमध्ये पीएम … Read more

PM Kisan Yojana Rules: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता कुटुंबातील एकाच व्यक्तीला मिळणार PM किसान चा लाभ.

PM Kisan Yojana Rules

PM Kisan Yojana Rules:भारत सरकारने 2025 मध्ये पीएम किसान योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणे आहे. परंतु, योजनेत आता काही महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. या नवीन नियमांचे उद्दीष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या लाभाचे न्यायसंगत वाटप करणे आणि योजनेचे फायदे योग्य व्यक्तींपर्यंत पोचवणे हा आहे. योजना अंतर्गत शेतकऱ्यांना … Read more

Toll Tax Increase: 1 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गांवरील होणार टोल दरवाढ; बदलांची माहिती इथे पहा.

Toll Tax Increase

Toll Tax Increase: आजकाल भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर वाहतुकीचा मोठा ताण आहे. रस्त्यांवरील वर्दळ आणि त्यामध्ये होणाऱ्या बदलांमुळे टोल दरवाढ होण्याचे निश्चित झाले आहे. 1 एप्रिल 2025 पासून टोल दरवाढ होण्याची श्यक्यता आहे. ज्याचा थेट परिणाम रोजच्या प्रवास करणाऱ्या वाहनचालकांवर होणार आहे. वाढीचे कारण केवळ वाढती वाहतूकच नाही, तर त्या मार्गांच्या देखभालीसाठी आणि देखभाल सेवांसाठी … Read more

ST Bus Ticket Fare: सर्वसामान्यांना झटका! एसटी चा प्रवास १५% महागला, सोबत रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढले.

ST Bus Ticket Fare

ST Bus Ticket Fare: महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा बदल २०२५ मध्ये होणार आहे. राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने आपल्या बसेसचे तिकीट दर १५% ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २४ जानेवारी २०२५ पासून लागू होईल. याशिवाय, रिक्षा आणि टॅक्सी भाडे देखील ३ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे. … Read more

TRAI Rules: जाणून घ्या TRAI चा नवीन नियम; आता रिचार्ज न करता सिम कार्ड चालूच राहील?

TRAI Rules

TRAI Rules: आजकाल सर्वांच्याकडे मोबाईल फोन आहेत आणि एका मोबाईल मध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्याचबरोबर मोबाईल वापरणाऱ्यांसाठी एक मोठी समस्या आहे, ती म्हणजे प्रत्येक महिन्याचा किंवा तीन महिन्याचा रिचार्ज, दोन्ही सिम कार्ड्स ला करावा लागतो. रिचार्ज न केल्यास थोड्याच दिवसांनी सिम कार्ड बंद होते म्हणजे त्याची व्हॅलिडिटी संपते आणि त्यानंतर आपणास पुन्हा … Read more

Mazi Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहिन योजनेत वितरित केलेले पैसे कोणाकडूनही वसूल केले जाणार नाहीत; मा. अजित पवार

Mazi Ladki Bahin Yojana Update

Mazi Ladki Bahin Yojana Update: महाराष्ट्र राज्य सरकारने 2024 मध्ये सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ बद्दल अलीकडेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. या घोषणेतून या योजनेचा भविष्यातील प्रभाव आणि राज्य सरकारच्या हेतू स्पष्ट झाला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपये … Read more

New Districts in Maharashtra: महाराष्ट्रात प्रस्तावित 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती? 26 जानेवारीला शासनाकडून घोषणा होणार; जाणून घ्या सर्व माहिती.

New Districts in Maharashtra

New Districts in Maharashtra: महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनासाठी एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात 2025 मध्ये 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर अनेक महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. नवीन जिल्ह्यांच्या स्थापनेचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख होईल. प्रत्येक नवीन जिल्ह्याला स्वतंत्र प्रशासन, बजेट … Read more

New Airtel Recharge Plan: एअरटेल ने लाँच केले नवे रिचार्ज प्लान्स; ग्राहकांसाठी अधिक फायदे आणि पर्याय उपलब्ध.

New Airtel Recharge Plan

New Airtel Recharge Plan: सध्या भारतीय दूरसंचार क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडत आहेत. या क्षेत्रातील प्रमुख कंपनी भारती एअरटेलने ग्राहकांसाठी खास नवे प्रीपेड रिचार्ज प्लान्स सादर केले आहेत. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत, एअरटेलने इंटरनेट सेवांशिवाय केवळ व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएससाठी असणारे प्लान्स बाजारात आणले आहेत. हे प्लान्स खासकरून, ज्यांना … Read more

जाणून घ्या; आपल्या वाहनाचा थर्ड पार्टी इंशुरन्स (Third Party Insurance Benefits) असणे का महत्वाचे आहे?

Third Party Insurance Benefits

Third Party Insurance Benefits: आजच्या काळात वाहन चालवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या वाहनाचा थर्ड पार्टी इंशुरन्स असणे, हा विमा फक्त आपली सुरक्षा किंवा वाहनाची देखभाल करण्यासाठीच नाही, तर इतर लोकांच्या सुरक्षा आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. भारतात अनेक राज्यांमध्ये हा विमा घेतल्याशिवाय वाहन चालवणे कायदेशीरदृष्ट्या … Read more

Atal Pension Yojana Update: अटल पेंशन योजनाचे फायदे होणार दुप्पट; बजेट मध्ये मोठा बदल अपेक्षित, जाणून घ्या सर्व माहिती.

Atal Pension Yojana Update

Atal Pension Yojana Update: भारत सरकारने 9 मे 2015 रोजी अटल पेंशन योजना (APY) या महत्वाच्या योजनेला प्रारंभ केला. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे, असंघटित क्षेत्रातील लोकांना सरकारी पेंशन योजनेत सामील करून घेणे आणि अशा व्यक्तींना जीवनभर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून, लोकांना एका ठराविक आणि अत्यल्प मासिक योगदानावर पेंशन मिळवता … Read more

PM Fasal Bima Yojana Update: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता 12% व्याजासह मिळेल पीक विमा भरपाई!

PM Fasal Bima Yojana Update

PM Fasal Bima Yojana Update: भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पिकांचे संरक्षण महत्वाचे असते, आणि यासाठी केंद्र सरकारने 2016 मध्ये प्रधानमंत्री फसल बीमा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा संरक्षण दिले जाते. पण, एक समस्या मात्र अनेक शेतकऱ्यांच्या समोर कायम उभी राहते ती म्हणजे शेती मधील झालेल्या नुकसानीची पीक विमा भरपाई उशीराने … Read more

Heart Rate Monitoring: जाणून घ्या, सामान्य आणि धोकादायक हार्ट बिट मधील फरक; हार्ट बिट किती वेळा होते?

Heart Rate Monitoring

Heart Rate Monitoring: आपल्या आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे हृदयाशी संबंधित अनेक आजार वेगाने पसरत आहेत. आपली जीवनशैली, चुकीचा आहार आणि मानसिक तणाव यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य धोक्यात होते. हृदयाचे ठोके हे आपल्या आरोग्याचे एक प्राथमिक मापदंड असते. हृदय किती वेळा धडधडते, यावरूनच आपल्याला हृदयाचे कार्य कसे चालू आहे, हे समजून येते. … Read more

Free Aadhaar Card Update: आपले आधार कार्ड मोफत अपडेट करा 14 जुन पर्यंत; UIDAI ने अंतिम तारीख वाढवली.

Free Aadhaar Card Update

Free Aadhaar Card Update: आधार कार्ड, भारत सरकारने नागरिकांना दिलेले एक अतिशय महत्वाचे ओळखपत्र आहे, म्हणूनच आपल्या आधार कार्डच्या तपशीलांमध्ये योग्य माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. आपले आधार कार्ड अपडेट केल्यामुळे सरकारी योजनांसाठी पात्रता सुनिश्चित होते, त्यासोबतच विविध सरकारी सेवांचा लाभ घेत असताना आधार कार्ड वापरून ओळख दाखवण्यासाठी, आधार कार्ड वरील माहिती अपडेट असणे आवश्यक … Read more

Mahatma Gandhi On Currency Note: भारतीय नोटांवर महात्मा गांधी का दिसतात? जाणून घ्या, ऐतिहासिक महत्व.

Mahatma Gandhi On Currency Note

Mahatma Gandhi On Currency Note: भारत सरकारच्या RBI द्वारे, चलनात असणाऱ्या भारतीय नोटांवर, आज आपण महात्मा गांधींचं चित्र पाहतो, हे सर्वांसाठी अत्यंत परिचित आहे. परंतु हा फोटो आपल्या नोटांवर कधी आणि कसा आला, हे कदाचित आपल्याला माहिती नसेल. RBI चा भारतीय नोटांवर म. गांधीजींचं चित्र दाखवण्याचा निर्णय अगदी सहज आणि साधा न्हवता. भारतीय इतिहासातील एका … Read more

Satbara Online Maharashtra: 1880 पासूनचे जमिन सातबारा उतारे मोबाईलवर ऑनलाईन कसे पाहायचे? सोपी प्रक्रिया जाणून घ्या.

Satbara Online Maharashtra

Satbara Online Maharashtra: आजच्या डिजिटल युगात, प्रत्येक गोष्ट ऑनलाइन उपलब्ध होऊ लागली आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी लोकांच्या सोयीसाठी अनेक कागदपत्रे ऑनलाईन मिळण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये एक महत्त्वाचा बदल म्हणजे जमिनीच्या कागदपत्रांची डिजिटल स्वरूपात ऑनलाईन उपलब्धता होणे. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा पाऊल उचलले आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील जमिनीचे सातबारा उतारे (Satbara) आता … Read more

SVAMITVA Yojana: पीएम मोदींनी SVAMITVA योजनेअंतर्गत 65 लाख संपत्ती कार्ड वितरित केली; जाणून घ्या, काय आहे योजना?

SVAMITVA Yojana

SVAMITVA Yojana:ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या घरांच्या किंवा मालमत्तेच्या हक्काची अधिकृत रित्या मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 65 लाख संपत्ती कार्ड वितरित करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी हि योजना अधिकृत रित्या सुरुवात केली आणि सांगितले की यामुळे ग्रामीण समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांना … Read more

Phishing Scam Alert: मार्केटमध्ये सुरु असलेला ‘Quishing Scam’ पासून कसे वाचावे? जाणून घ्या सर्व माहिती.

Phishing Scam Alert

Phishing Scam Alert: आजच्या डिजिटलच्या युगात इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. यामुळे अनेक गोष्टी आपल्यासाठी सोप्या झाल्या आहेत, परंतु याचसोबत अनेक धोके देखील निर्माण झाले आहेत. यामध्ये एक अत्यंत महत्वाचा धोका म्हणजे “Quishing Scam”. “Quishing” हा एक नवीन प्रकारचा स्कॅम आहे, जो इंटरनेट आणि डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या वापरासोबत अधिक प्रमाणात समोर येत … Read more

Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात हवामान बदल; थंडीनं मारली सुट्टी! हवामान खात्याचा उष्णतेचा इशारा.

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast: भारतामध्ये हिवाळा ऋतू , हा एक अत्यंत आवडता आणि निवांत वेळ असणारा ऋतू आहे, पण यंदाचा हिवाळा महाराष्ट्रात काहीसा वेगळा अनुभव देत आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रात हिवाळ्यातील थंडी मागे पडली आहे आणि वातावरणात पावसाळी ढगांचे सावट दिसत आहे. हे वातावरण बदललेले अनेक पर्यावरणीय बदल दिसत आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील तापमान आणि हवामानात … Read more

BSNL Prepaid Recharge: BSNL ने लाँच केला नवीन प्लॅन; 797 रुपये मध्ये 60 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि 300 दिवस व्हॅलिडिटी.

BSNL Prepaid Recharge

BSNL Prepaid Recharge: आजकल, प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांच्या मध्ये जीओ (Jio), एयरटेल (Airtel) आणि व्होडाफोन (Vodafone) यांसारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे. मात्र, सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) ने एक नवा किफायती प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे जो या कंपन्यांना चांगलाच शाह देऊ शकतो. बीएसएनएलने 797 रुपये किमतीचा 300 दिवसांचा एक नवीन प्रीपेड प्लान सुरु केला आहे, जो … Read more

chava movie 12 jyotirlinga in india lic jeevan labh plan LIC Jeevan Anand Plan LIC’s Jeevan Umang 2024