Akshaya Tritiya mango: अक्षय तृतीयेला आंब्याची बाजारात विक्रमी आवक! कोणत्या आंब्याला किती दर? जाणून घ्या.
Akshaya Tritiya mango: अक्षय तृतीया हा हिंदू संस्कृतीतील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी सोनं खरेदी, नवीन व्यवहारांची सुरुवात आणि धार्मिक कार्य करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. याचबरोबर, महाराष्ट्रातील घरांमध्ये या दिवशी आमरस-पुरी किंवा आमरस-पोळीचा बेत ठरलेलाच असतो. त्यामुळे हापूस आंब्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. यंदा 28 एप्रिल 2025 रोजी, अक्षय तृतीयेला, मुंबई … Read more