PM insurance yojana: 31 मे पूर्वी बँक खात्यात ₹456 शिल्लक ठेवा, नाहीतर गमवाल ‘PM विमा योजना’चे फायदे! जाणून घ्या संपूर्ण माहिती.
PM insurance yojana: भारत सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी सुरू केलेल्या दोन अत्यंत उपयुक्त विमा योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY). या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी 31 मे 2025 पूर्वी आपल्या बँक खात्यात किमान ₹456 रक्कम शिल्लक असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, तुमची पॉलिसी रिन्यू होणार नाही … Read more